आपल्या देशात क्रिकेट ची क्रेझ ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आपल्या देशात क्रिकेट चे चाहते मोठ्या प्रमाणात आहेत. अगदी लहान मुलापासून ते वयस्कर मंडळी पर्यंत प्रत्येकाला क्रिकेट चे वेड आहे. आपल्या देशात क्रिकेट चे अनेक सामने होतात त्यामधील आता सुरू आहे ते टेस्ट मॅचेस तर जाणून घेऊया सविस्तर भारतीय संघातून आश्विन ला का बाहेर जावं लागलं?
भारतीय संघाला धक्का:-
आर आश्विन ला तिसऱ्या टेस्ट मॅच मधून घरी परतावे लागल्याने भारतीय संघाला मोठा धक्का बसलेला आहे. त्यामुळे सामन्यात या वेळी आपल्याला आश्विन दिसणार नाही. त्यामुळे हा सामना भारतीय संघाला आश्विन वीणा खेळावा लागणार आहे.
500 विकेट्स चा टप्पा पार:-
राजकोट मध्ये सुरू असलेल्या भारत इंग्लंड टेस्ट मॅच मध्ये तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा गोलंदाज आश्विन हा संघाच्या बाहेर असल्यामुळे भारतीय संघाला हा सामना जड जाणार आहे. आश्विन ने कसोटी सामन्यात जॅक क्राउलीला बाद करत आर अश्विनने 500 विकेट्सचा पल्ला गाठला. तब्बल 500 बळी टिपत इतिहास रचणारा रविचंद्रन अश्विन या मॅचमधून बाहेर पडला आहे.
का जावं लागल आश्विन ला संघाबाहेर:-
आश्विन च्या घरी मेडिकल इमर्जन्सी आल्यामुळे आश्विन ला घरी जावे लागले आहे शिवाय BCCI ने सुद्धा आश्विन च्या घरी लागेल ती मदत करण्याचे आव्हाहन दिले आहे.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.
हे ही वाचा:- नादच खुळा! शार्दुल ठाकुरचा विकेट्सचा सिक्स 6 बॉल 6 बाद करून विरुद्ध संघाचा बाजार उठवला, वाचा सविस्तर.